राज्यातील १५,६३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २०२७ पर्यंत लांबणीवर? मतदारयादी पुनरीक्षणामुळे विलंबाची शक्यता
मुंबई : राज्यातील १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उत्सुक असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना आणि आरक्षणाची प्रक्रिया...
Read More