Category: शहर

मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव!

मुंबई : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश यांच्या वतीने ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या विशेष...

Read More

सुनेत्रा अजित पवार यांच्या जनता दरबारातून अजितदादांच्या लोकाभिमुख कार्यशैलीची झलक

मुंबई : जनता दरबार म्हटले की अजितदादा पवार हे समीकरण होऊनच गेले होते. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी जनता दरबार घेऊन जनतेसमोर अजितदादांचा लोकांच्या...

Read More

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्या; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीचा संघर्ष सुरूच – हर्षवर्धन सपकाळ

पुणे : शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे....

Read More

रस्त्यासाठी संतप्त जनता उतरली रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० जून डेड लाईन …अन्यथा ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा

रोहा ( प्रतिनिधी) : शासनाकडून मंजूर झालेला तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी खर्चूनही गेल्या पाच...

Read More

धाटाव येथील कोरस कंपनीला घातला ४५ लाखांचा गंडा, फरार ५ आरोपितांमध्ये एका महिलेचा समावेश

रोहा ( अल्ताफ चोरडेकर) : आपसात संगणमत करून बोगस कंपनी स्थापन करून बनावट नावे व खोटी कागदपत्रे तयार करून धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील कोरस कंपनीला तब्बल ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार रोहे तालुक्यातील धाटाव...

Read More

काँग्रेसच्या सोशल मीडिया, ओबीसी, एससी व अल्पसंख्यांक विभागाच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांची कार्यशाळा संपन्न.

मुंबई : राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत सात हजार नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्र...

Read More

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम...

Read More

पुण्यातील विषारी दारू दुर्घटना : सरकारच्या अपयशाचा पुनरुच्चार

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे १४ निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू आणि २० हून अधिक जणांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज ही केवळ एक दुर्घटना नसून सरकार पुरस्कृत सामूहिक हत्याकांड आहे. या संपूर्ण नैतिक आणि...

Read More

बारवई पुलाखाली नदीपात्रात कचऱ्याचा विळखा; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप

खानावळे (वैभव लबडे) : खानावळे ग्रामपंचायत हद्दीतील बारवई पूल परिसरात सध्या आरोग्याचा आणि...

Read More

रेवा शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत कादिर रोगे ग्रुपचा करिष्मा कायम, दिग्गज उमेदवारांना धक्का

रोहा ( अल्ताफ चोरडेकर) रोहा मुस्लिम समाजातील प्रतिष्ठेची समजली जाणारी रोहा एज्यूकेशनल अँड वेल्फेअर...

Read More

कांदिवलीचे शिवसेना उबाठा गटाचे माजी उपविभागप्रमुख विजयकुमार भोसले यांचे निधन !

खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील खोपी गावचे सुपुत्र आणि मुंबई उपनगरातील कांदिवलीचे उबाठा...

Read More
Loading