भाजपा सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही, NEET, TET नंतर MPSC चा पेपरही फुटला, पेपरफुटीचे रॅकेट कोणाच्या वरदहस्ताखाली सुरु? : हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई : देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचेच भविष्य अंधारात लोटण्याचे महापाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. नीट पेपरफुटीनंतर राज्यात टीईटीचा पेपर फुटला आणि आता MPSC च्या औषध...
Read More