गरिबी रेषा व स्वामीनाथन अहवालावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे विधान धादांत खोटे व हास्यास्पद, खोटे बोलण्याबद्दल फडणविसांना नोबेल द्या: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. दारिद्रय रेषेखाली जाणे व वर येणे ही एक प्रक्रिया आहे असे बेजबाबदार वक्तव्य करत मोदी सरकारच्या काळात गरिबी निर्मलून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हे...
Read More