Author: Sagar Wave Editior

संजय राऊत यांना दूर केले नाही तर उबाठाचे जहाज आणखी खोलात जाईल – नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : उबाठा गटाच्या जहाजाला संजय राऊत यांनी सगळ्यात मोठे भगदाड पाडले आहे. कारण त्यांनी उबाठा गट...

Read More

चिवे गावातील जमीन फेरफार प्रकरण तापले; नोटीस न देता आकारफोड मंजूर केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

सुधागड (धम्मशील सावंत) : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे चिवे गावात जमीन फेरफार नोंदीवरून एक मोठा वाद समोर आला आहे. संबंधित खातेदार व शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न बजावता जमिनीची आकारफोड...

Read More

श्री क्षेत्र परशुराम येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची विकासकामांचा आढावा बैठक…

चिपळूण : श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री मनुज...

Read More

विलिनीकरणापेक्षा देशात महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा असे विषय महत्वाचे – सुप्रियाताई सुळे

नागपूर : विलिनीकरणापेक्षा देशात महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा असे विषय महत्वाचे आहे. आमची कधी विलिनीकरणावर चर्चा झाली नाही, कुठलाही प्रस्ताव आला नाही. सोनिया गांधी व ममता बनर्जी यांच्यात काय चर्चा झाली ते मला माहित नाही,असे...

Read More