कोकणातील आंबा-काजू बागायतीचे मोठे नुकसान; हेक्टरी ५० हजार मदतीची आ. शेखर निकम यांची मागणी
मुंबई : कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतीचे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बागायतदारांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून...
Read More