रत्नागिरी जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा फटका फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंबा ला बसताना दिसत आहे.
रत्नागिरी : नोव्हेंबरपर्यंत पाऊस थांबल्याने पालवीचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर थंडी सुरू झाल्यावर मोहर प्रक्रिया सुरू झाली आणि डिसेंबरमधील थंडीमुळे फुलोरा वाढल्याचे चित्र होते. मात्र, अचानक थंडीचे प्रमाण वाढल्याने आणि पूर्ण...
Read More