Author: Sagar Wave Editior

चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली; दोन महिलांचा मृत्यू

जालना : जिल्ह्यातील गोळेगाव येथे सुमारे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. गोळेगाव येथून पुरुषोत्तमपुरीकडे जात असताना ही घटना घडली. वाळू उपसा करणाऱ्या...

Read More

रत्नागिरीतील कुर्धे येथे साकवाचा स्लॅब कोसळून कामगाराचा मृत्यू.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे साकवाच्या बांधकामादरम्यान स्लॅब अंगावर कोसळल्याने...

Read More

राजेश एक्स्पोर्टस् घोटाळा प्रकरणात बुलंद आवाज उठवावा ;खासदार संजय राऊत यांनी लिहिले किरीट सोमय्या यांना पत्र

मुंबई प्रतिनिधी : सध्या देशभरात गाजत असलेल्या राजेश एक्स्पोर्टस् आणि त्यातील संशयित राजेश मेहता प्रकरणात १५.१५ लाख कोटींचा घोटाळा, सरकारची फसवणूक याबाबत तुमचा बुलंद आवाज उठवावा अशा आशयाचे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

Read More

चरवेली गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान !

रत्नागिरी : अहिल्यानगर संगमनेर येथील तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील चरवेली...

Read More

आषाढी वारीला पर्यावरण संवर्धनाची जोड; पालखी मार्गांच्या हरितीकरणासाठी शासन कटिबद्ध

मुंबई : आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटिबद्ध आहे. हा उपक्रम शासन, आध्यात्मिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून लोकचळवळ म्हणून राबविण्याचे निर्देश...

Read More