जागा बिनविरोध करण्यासाठी १५० कोटी रुपये वापरले ; खासदार संजय राऊत यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य
मुंबई : विधान परिषद १७ पैकी ६ जागा बिनविरोध करण्यात आल्या. या जागा बिनविरोध करण्यासाठी १५० कोटी रुपये वापरण्यात आल्याचा आरोप आहे. पुणे, संभाजीनगर, कोकण, यवतमाळ आणि वर्धा येथे माघारी घेण्यात आल्या. १५० कोटी रुपयांचा व्यवहार...
Read More