चिपळूण : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. चिपळूणमध्ये दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागत असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. दरम्यान, या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून शेतीला मोठा दिलासा मिळाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
About The Author
Related Posts
ओमळी सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष कदम; व्हा. चेअरमनपदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड…
August 19, 2026
पेण बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट ;उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा!
February 27, 2026
Recent Posts
- राहुल गांधींना घाबरून भाजपकडून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : अतुल लोंढे…
- उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद…
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार चिपळूण शहर महिला आघाडीतर्फे रक्षाबंधनानिमित्त कामथे येथील डॉक्टरांना राखी..
- नाशिकमध्ये आजपासून ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन..
- चिपळूणमध्ये रस्त्यावर गाय व्यायली.. नगरपालिकेकडून सुटका; पावणे दोन तास चालली मोहीम…