रत्नागिरी : पावसाअभावी खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाल्याने शेतीच्या कामांना काही काळ ब्रेक लागला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. सध्या कोकणातही अनेक ठिकाणी पारंपरिक नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर करून शेतीची मशागत केली जात आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- राहुल गांधींना घाबरून भाजपकडून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : अतुल लोंढे…
- उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद…
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार चिपळूण शहर महिला आघाडीतर्फे रक्षाबंधनानिमित्त कामथे येथील डॉक्टरांना राखी..
- नाशिकमध्ये आजपासून ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन..
- चिपळूणमध्ये रस्त्यावर गाय व्यायली.. नगरपालिकेकडून सुटका; पावणे दोन तास चालली मोहीम…