Author: Sagar Wave Editior

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली; भविष्यात कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार; पश्चिम रेल्वे मार्गावरून सुटणार एक्सप्रेस ट्रेन?

मुंबई- मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, ही मागणी रेल्वे खात्याकडून साफ फेटाळण्यात आली आहे. एवढेच नव्हे...

Read More

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच...

Read More

साताऱ्यात ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ : पर्यटन आणि संस्कृतीचा भव्य मेळा

सातारा, दि. १ मार्च २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रसिकांसाठी एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. सातारा...

Read More

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर...

Read More

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला घरगुती गॅस आणि व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा...

Read More