रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली; भविष्यात कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार; पश्चिम रेल्वे मार्गावरून सुटणार एक्सप्रेस ट्रेन?
मुंबई- मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, ही मागणी रेल्वे खात्याकडून साफ फेटाळण्यात आली आहे. एवढेच नव्हे...
Read More