लांजा: (गोविंद चव्हाण)उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या निकालात लांजा शहरातील तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील आर्यन रविंद्र गुरव याने ८८.८३ टक्के गुण मिळवून लांजा तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर लांजा महाविद्यालयातीलच वाणिज्य शाखेतील विवेक संजय मसणे याने ८७.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर याच महाविद्यालयातील शर्वरी संजय माने हिने ८२.५० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. लांजा तालुक्याचा निकाल ९४.४७ टक्के इतका लागला आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- ‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?
- गोवळकोटच्या खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर शिवसेनेची नगरपालिकेत धडक; “नागरिकांना स्वच्छ पाणी द्या, कारणे नकोत”
- अन्यायाविरुद्ध हाती दगड उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता सहकार क्षेत्रात उतरावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
- शिवसेना महिला आघाडीच्या संघटनवाढीस नवे बळ; फिरदोस कवारे व संजना गोताड यांची महिला आघाडी उपशहर संघटकपदी नियुक्ती
- भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष आणि स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव अर्जुन मेघे यांनी हाती बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ…