लांजा: (गोविंद चव्हाण)उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या निकालात लांजा शहरातील तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील आर्यन रविंद्र गुरव याने ८८.८३ टक्के गुण मिळवून लांजा तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर लांजा महाविद्यालयातीलच वाणिज्य शाखेतील विवेक संजय मसणे याने ८७.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर याच महाविद्यालयातील शर्वरी संजय माने हिने ८२.५० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. लांजा तालुक्याचा निकाल ९४.४७ टक्के इतका लागला आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- कोकण नागरी संघर्ष समिती व लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समितीने घेतली अनंत गीते यांची भेट..!
- संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारा प्रकार … “माधवी जाधव” – संरक्षण अधिकारी – महिला व बालविकास विभाग.
- राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? -माजी गृहमंत्री अनिल देशमुख
- अलिबाग-वडखळ मार्गावर ७ किमीपर्यंत वाहतूक कोंडी; पर्यटक, प्रवाशी त्रासले. अलिबाग वडखळ मार्गाच्या रुंदीकरणाची जनतेतून मागणी.
- हिंद केसरी कार्तिक,पब्लिक किंग किस्मत ठरला केदारनाथ केसरी बैलगाडा स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. “श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव उत्साहात संपन्न”.