Author: Sagar Wave Editior

पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी : “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे....

Read More

खेड तालुक्यातील रजवेल येथे भीषण आग; १७ दुभती जनावरे मृत्युमुखी – भाजपा नेते खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर घटनास्थळी धाव

खेड : खेड तालुक्यातील रजवेल गावातील मेहमूद दाऊद हमदुले यांच्या गुरांच्या वाड्याला आज पहाटे साडेचार...

Read More

अडीच कोटींचा वीर-देवपाठ रस्ता चार महिने कागदावरच , जि.प. सदस्या सौ.शिवानी सावंत यांचा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर घणाघात

चिपळूण : आंधळा दळतोय,आणि कुत्रा पीठ खातोय,असा संतापजनक कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचा उघडकीस आला आहे.खेरशेत,कळबुशी,पेढांबे वीर रस्त्याला तब्बल अडीच कोटी रुपये मंजूर होऊन चार महिने उलटले तरी अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण...

Read More

अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करा – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

मुंबई : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा, शिक्षकांचे पगार बंद...

Read More

बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेसला विकल्यानेच ‘उबाठा’चे अधःपतन – नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आहे असे म्हणणारे संजय राऊतच त्या गोलपिठावर बसून आहेत. तुमचे आजचे ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर भाषण करण्यासारखे आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार...

Read More