नीट पेपरफुटीप्रकरणी यशोमती ठाकूर आक्रमक; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
अमरावती : नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. नीटसह इतर काही...
Read More