दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले?, फडणवीस सरकारने खुलासा करावा: सचिन सावंत
मुंबई : पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी...
Read More