बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेसला विकल्यानेच ‘उबाठा’चे अधःपतन – नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आहे असे म्हणणारे संजय राऊतच त्या गोलपिठावर बसून आहेत. तुमचे आजचे ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर भाषण करण्यासारखे आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार...
Read More