Category: राजकारण

बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेसला विकल्यानेच ‘उबाठा’चे अधःपतन – नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आहे असे म्हणणारे संजय राऊतच त्या गोलपिठावर बसून आहेत. तुमचे आजचे ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर भाषण करण्यासारखे आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार...

Read More

शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक यांच्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी निश्चित झाली आहे. सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने प्रतिवाद दाखल करण्यासाठी...

Read More

ठाकरे गटाच्या बैठकीला राऊतांसह फक्त ३ च खासदार हजर; ‘व्हिप’ धुडकावत बंडखोर खासदारांनी मारली दांडी!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा २०२२ सारख्या मोठ्या भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची...

Read More

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे – कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमल बजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून सहभागी अधिकारी हे केवळ...

Read More

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय…

मुंबई : राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा या उपसमितीचे अध्यक्ष...

Read More

ऑपरेशन टायगरमागे भाजपा, शिवसेना नव्हे तर उबाठातील अंतर्गत राजकारणच – नवनाथ बन यांनी काढली संजय राऊत यांची खरडपट्टी

मुंबई : ऑपरेशन टायगर’शी भाजपा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही तर ‘ऑपरेशन टायगर’...

Read More

‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

मुंबई : अमेरिकेकडे असलेल्या काही गुप्त फाईल्स आणि त्याद्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला लागलेली खीळ...

Read More

अन्यायाविरुद्ध हाती दगड उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता सहकार क्षेत्रात उतरावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गौरवशाली वारसा लाभलेला आपला रिपब्लिकन...

Read More

भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष आणि स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव अर्जुन मेघे यांनी हाती बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ…

मुंबई : माजी मंत्री स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव आणि भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष अर्जुन मेघे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री इंद्रनील नाईक,...

Read More

बंडखोर खासदारांची फक्त उद्धव ठाकरेंशीच नाही तर महाविकास आघाडीशी गद्दारी, गद्दारांना जनताच धडा शिकवेल: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही फक्त उद्धव ठाकरे...

Read More

“उद्धव साहेब डरो मत, चिंता करू नका”; पक्षफुटीच्या चर्चांवर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

रत्नागिरीत : पक्षफुटीच्या चर्चांवर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “जे घडणार आहे ते घडणारच आहे, पण त्यासाठी आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही...

Read More

नद्या-नाल्यांच्या खोलीकरणासाठी स्वतंत्र योजना; जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्याचे संकेत – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील नद्या व नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी शासन स्वतंत्र नवीन योजना आणणार असून, नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील खोलीकरणाच्या कामांसाठी तातडीने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात यावी, असे निर्देश...

Read More
Loading