Category: राजकारण

संजय राऊतांनी औरंगजेबाचा इतिहास सांगायला हवा – भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा संजय राऊत...

Read More

रामदासभाई कदम यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; भास्कर जाधव आणि संजय राऊतांवरही निशाणा…

मंडणगड: शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

Read More

समान कंत्राट, असमान वाढीव रक्कम; वाहन भाडे कंत्राटात मोठ्या आर्थिक फेरफाराचा संशय!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ट्युरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहनांच्या भाडेपुरवठ्यासंदर्भातील कंत्राटामध्ये गंभीर आर्थिक विसंगती असल्याचा आरोप करत स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आज स्थायी...

Read More

अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करा – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

मुंबई : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा, शिक्षकांचे पगार बंद...

Read More

बाळासाहेब ठाकरेंचे विचार काँग्रेसला विकल्यानेच ‘उबाठा’चे अधःपतन – नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आहे असे म्हणणारे संजय राऊतच त्या गोलपिठावर बसून आहेत. तुमचे आजचे ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर भाषण करण्यासारखे आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार...

Read More

शहीद मुरली नाईक प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक यांच्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी ७ जुलै रोजी निश्चित झाली आहे. सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने प्रतिवाद दाखल करण्यासाठी...

Read More

ठाकरे गटाच्या बैठकीला राऊतांसह फक्त ३ च खासदार हजर; ‘व्हिप’ धुडकावत बंडखोर खासदारांनी मारली दांडी!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा २०२२ सारख्या मोठ्या भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची...

Read More

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे – कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमल बजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून सहभागी अधिकारी हे केवळ...

Read More

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय…

मुंबई : राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा या उपसमितीचे अध्यक्ष...

Read More

ऑपरेशन टायगरमागे भाजपा, शिवसेना नव्हे तर उबाठातील अंतर्गत राजकारणच – नवनाथ बन यांनी काढली संजय राऊत यांची खरडपट्टी

मुंबई : ऑपरेशन टायगर’शी भाजपा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही तर ‘ऑपरेशन टायगर’...

Read More

‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

मुंबई : अमेरिकेकडे असलेल्या काही गुप्त फाईल्स आणि त्याद्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला लागलेली खीळ...

Read More

अन्यायाविरुद्ध हाती दगड उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता सहकार क्षेत्रात उतरावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गौरवशाली वारसा लाभलेला आपला रिपब्लिकन...

Read More
Loading