Category: राजकारण

“उद्धव साहेब डरो मत, चिंता करू नका”; पक्षफुटीच्या चर्चांवर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

रत्नागिरीत : पक्षफुटीच्या चर्चांवर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “जे घडणार आहे ते घडणारच आहे, पण त्यासाठी आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही...

Read More

नद्या-नाल्यांच्या खोलीकरणासाठी स्वतंत्र योजना; जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्याचे संकेत – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील नद्या व नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी शासन स्वतंत्र नवीन योजना आणणार असून, नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील खोलीकरणाच्या कामांसाठी तातडीने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात यावी, असे निर्देश...

Read More

कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत, जमीन मोजणीचे नवे दर जाहीर. – चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुंबई : राज्य शासनाने जमीन मोजणीच्या शुल्क व वर्गीकरणात मोठे बदल करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आता कुटुंबातच झालेल्या वाटणीची मोजणी करावयाची असल्यास २०० रुपयात होईल. तर ‘नियमित मोजणी’ ९० दिवसांत आणि...

Read More

कातळशिल्पांच्या वैज्ञानिक संवर्धनाला नवीन गती देण्यासाठी सामंजस्य करार….

मुंबई : कोकणातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि...

Read More

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या – मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली...

Read More

मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची एमएमआरडीएमध्ये बदली….

मुंबई : राज्यातील प्रशासकीय फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त महानगर...

Read More

सर्व गट बरखास्त करून एकच रिपब्लिकन पक्ष उभा करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 16 – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेला रिपब्लिकन पक्ष 3 ऑक्टोबर...

Read More

उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही – नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या शिवबंधनात वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या...

Read More

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होणार…

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. येत्या २२ जूनपासून मुंबईत हे अधिवेशन सुरू होत असून, ते सलग तीन आठवडे चालणार...

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची राम शिंदेंवर नाव न घेता टीका…

जळगाव:- आम्ही रोजगार मागितला, मूळ प्रश्नावर बोललो तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार...

Read More

मोदी अमेरिकेसमोर नतमस्तक; देशाला पुन्हा गुलाम बनवत आहेत – प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका X पोस्ट (ट्विट) मधून आंबेडकर यांनी अमेरिकेतील...

Read More

आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन करा – मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना

मुंबई : पावसाळ्यात पूर परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी इंटिग्रेटेड प्लँन तयार करुन समन्वयाने काम करा, अशा सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष...

Read More
Loading