मुंबई : मिसिंग लिंक हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून साकारला आहे. मुंबई आणि पुण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण वेळेची बचत होणार आहे. खंडाळा घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे शिवाय प्रवास गतिमान होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेवासियांच्यादृष्टीने हा प्रकल्प जीव्हाळ्याचा ठरला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे श्री. राधेश्याम मोपलवार हे व्यवस्थापकीय संचालक असताना या प्रकल्पाचा कार्यारंभ झाला. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या कौशल्यपूर्ण टीमने हा प्रकल्प अल्पावधीत साकारला. मुदतीच्या दोन महिन्यापूर्वीच पुलाच्या केबल जोडणीचे काम मार्गी लागले. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांना धन्यवाद दिले आहेत.
About The Author
Related Posts
Recent Posts
- राहुल गांधींना घाबरून भाजपकडून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : अतुल लोंढे…
- उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद…
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार चिपळूण शहर महिला आघाडीतर्फे रक्षाबंधनानिमित्त कामथे येथील डॉक्टरांना राखी..
- नाशिकमध्ये आजपासून ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन..
- चिपळूणमध्ये रस्त्यावर गाय व्यायली.. नगरपालिकेकडून सुटका; पावणे दोन तास चालली मोहीम…