Author: Sagar Wave Editior

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ ; छत्रपती संभाजी महाराज पायरी मार्गाने किल्ले रायगडावर रवाना…

रायगड (मनोज खांबे) : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रारंभ आज पासून सुरू झाला असून छत्रपती संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे पायरी मार्गाने किल्ले रायगड वर रवाना झाले आहेत.माने दरवाजा मार्गावर छत्रपती संभाजीराजे आणि...

Read More

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांची श्री जुना कालभैरव मंदिरास भेट

चिपळूण : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ (अक्कलकोट ) सर्वेसर्वा, संस्थापक...

Read More

आंबेनळी घाटात आजीचा मृतदेह फेकल्याची धक्कादायक घटना; 100 फूट खोल दरीतून मृतदेह हस्तगत

पोलादपूर (शैलेश पालकर) – अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा खून करून तिचा मृतदेह...

Read More

समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईत;झूम मिटींग घेत सुनिल तटकरेंनी राज्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद…

मुंबई – समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दिनांक १० जून रोजी दुपारी २ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read More

दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले?, फडणवीस सरकारने खुलासा करावा: सचिन सावंत

मुंबई : पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी...

Read More