शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची ‘शहर परिवर्तन गट’ मोहिम, सचिन सावंत अध्यक्ष तर संग्राम खोपडे समन्वयक….
मुंबई : राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे पण वाढत्या शहरीकरणासाठी पायाभुत सोयी सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे आजही शहरे बकाल बनली आहेत. चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, कचरा...
Read More