Category: राजकारण

गिरीश महाजन यांच्या बदनामीप्रकरणी पत्रकार परिषद; खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मा. गिरीशभाऊ महाजन यांची बदनामी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; विकृती पसरवणाऱ्यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. प्रदेशात बसलेला एक ट्विटर अकाउंट हँडलर, जो फक्त भाजप नेत्यांविरोधात गरळ ओकतो, ज्याच्यावर बदनामी केल्याचे असंख्य...

Read More

सरकारी पडीक जमिनी नाममात्र भाडेपट्ट्याने देण्याच्या योजनेचा महिला बचत गटांनी लाभ घ्यावा – चित्रा वाघ यांचे आवाहन

मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण...

Read More

आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ ५५०० विशेष बसेस सोडणार….

मुंबई : पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ...

Read More

पाण्याअभावी विदर्भातील संत्रा-मोसंबीच्या बागा धोक्यात – अनिल देशमुखशासनाने तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी

मुंबई : यावर्षी पावसाळा प्रचंड लांबणीवर पडल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा कायम असल्यामुळे सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा आणि मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणावर वाळू लागल्या...

Read More

राज्यातील नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचे प्रयत्न, राजपत्रातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करा – हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई : सरकारी कारभारात पारदर्शकता असावी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी काँग्रेसप्रणित युपीए सरकारने जनतेला ऐतिहासिक असा माहिती अधिकार कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला आहे, पण सध्याच्या सरकारने मात्र...

Read More

शासकीय भाडेपट्टा जमिनींवर सरकारचा कडक निर्णय; कब्जेदार म्हणून फक्त महाराष्ट्र शासन…

मुंबई : राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्त्वावरील शासकीय जमिनींवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दणका दिला आहे. आता अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या...

Read More

बुध्द तत्वज्ञानच जगाला युध्दापासुन परावृत्त करु शकते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : महाकारुणिक तथागत भगवान बुध्दांनी दिलेला शांतीचा विचार जगाचा तारणहार विचार आहे. बुध्दांचा...

Read More

शिवसेनेचे खरे नेतृत्व एकनाथ शिंदेच करीत असल्याची जनभावना – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – शिवसेनेचे ख-या अर्थाने नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करीत असल्याची जनभावना असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. शिवसेनेच्या...

Read More

जय पवार यांची मान्सूनच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक हवामान केंद्राला भेट; शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन

मुंबई – महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र (Regional...

Read More

मराठी स्वाभिमानाच्या ६० वर्षांच्या संघर्षाचा हिरक महोत्सव; चिपळूणमध्ये शिवसेनेचा भगवा अभिमानाने फडकला

चिपळूण : तालुका जनसंपर्क कार्यालय परिसर शुक्रवारी दुमदुमून गेला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख...

Read More

ठाण्यातील अ‍ॅमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक विरोध; पाणी, वीज आणि पर्यावरणीय परिणामांबाबत गंभीर प्रश्न

ठाणे – टीडीआर घोटाळ्यामुळे वनखात्यासह ठाणे महानगर पालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगर पालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अ‍ॅमेझॉनचा मेगा डेटा...

Read More
Loading