पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा; पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे....
Read More